शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दुचाकी ट्रकवर आदळली; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:54 IST

Washim Accident News : अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी कारंजा ते अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ घडली. अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. कारंजा-अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ एम.एच.३१ सी बी ७५८० क्रमांकाचा ट्रॅक हा चालकाने रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मागून येणाऱ्या एम एच २७ टी ८१४६ क्रमाकांची दुचाकी त्या ट्रकवर जाऊन धडकली. यात चालक अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तत्काळ अमरावती येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या निष्काळजीमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने सदर ट्रकचालकावर भादंविच्या कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. गजानन वानखेडे व डिगांबर राठोड करीत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात