शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाशिम जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:20 IST

Bharath bandh in Washim : प्रमुख शहरांमध्ये मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

वाशिम : शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावे, शेतमालाला न्यूनतम समर्थन मूल्यावर खरेदीची खात्री द्यावी, नविन विज संशोधन विधेयक परत घ्यावे, नवे श्रमीक कायदे मागे घ्यावे, बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची हमी द्यावी, कार्पोरेट हितकारी निती लागू करणे बंद करावे, इंधन दरवाढ, खाद्य तेलाचे भाव ५० टक्के कमी करावे यासह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकºयांच्यावतीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात वाशिम शहरासह प्रमुख शहरांचा अपवाद वगळता ग्रामीण भागात काही ठिकाणी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख शहरांमध्ये मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदwashimवाशिम