शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सातबारा दाखवून घेता येणार ‘जीवनदायी’चा लाभ!

By admin | Updated: May 28, 2017 04:03 IST

डॉ. पाटील : मंगरूळपीरच्या शिवार संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कुठल्याही अतिरिक्त कागदपत्रांचा जाच न ठेवता केवळ सात-बारा दाखवून शेतकर्यांना यापुढे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवार, २७ मे ला दिली.येथील वीरेंद्रसिंह ठाकूर यांच्या शेतात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश लुंगे, श्याम खोडे, सुनील मालपाणी, बंडू अव्हाळे, विष्णू चव्हाण, चंद्रमणी इंगोले, प्रा.घोडचर, डॉ.पिंपरकर, डॉ.दीपक ढोके, महेश अहिरकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर चांभरे, गणेश लुंगे, अरुण फुके, गोपाल बाहेती, राजेंद्र राऊत, सचिन पवार, विशाल लवटे आदींची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले की, सन २0१८ पर्यंंत २४ तास वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, येत्या दोन महिन्यात वंचित शेतकर्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनाचा टक्का कमालीचा वाढला असून, त्याचा थेट फायदा बारमाही पिकांना मिळणार आहे. यासह इतरही विषयांसंबंधी डॉ.पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधला.