शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा दाखवून घेता येणार ‘जीवनदायी’चा लाभ!

By admin | Updated: May 28, 2017 04:03 IST

डॉ. पाटील : मंगरूळपीरच्या शिवार संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कुठल्याही अतिरिक्त कागदपत्रांचा जाच न ठेवता केवळ सात-बारा दाखवून शेतकर्यांना यापुढे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवार, २७ मे ला दिली.येथील वीरेंद्रसिंह ठाकूर यांच्या शेतात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश लुंगे, श्याम खोडे, सुनील मालपाणी, बंडू अव्हाळे, विष्णू चव्हाण, चंद्रमणी इंगोले, प्रा.घोडचर, डॉ.पिंपरकर, डॉ.दीपक ढोके, महेश अहिरकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर चांभरे, गणेश लुंगे, अरुण फुके, गोपाल बाहेती, राजेंद्र राऊत, सचिन पवार, विशाल लवटे आदींची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले की, सन २0१८ पर्यंंत २४ तास वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, येत्या दोन महिन्यात वंचित शेतकर्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनाचा टक्का कमालीचा वाढला असून, त्याचा थेट फायदा बारमाही पिकांना मिळणार आहे. यासह इतरही विषयांसंबंधी डॉ.पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधला.