शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ईश्वर चिठ्ठीने होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:35 IST

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.सन २०१८-१९ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी १५ लक्ष रुपये व क्रांतीवीर बिरसा मुंडा योजनेसाठी ५२ लक्ष ४६ हजार रुपये अनुदान जिल्हा नियोजन समितीने मंजूर केले आहे. या अनुदानाच्या अधीन राहून प्रत्येक तालुक्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातून ६३४९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी पात्र लाभार्थी संख्या ३५५५ आहे. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही योजनेतील प्राधान्यक्रमाने आलेल्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्याच्या निवडीसाठी व प्रतीक्षा यादीसाठी १३ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामध्ये ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात येणार आहे.१३ डिसेंबर रोजी पंचायत समितीनिहाय ठरलेल्या वेळेनुसार वाशिम येथे ईश्वर चिठ्ठीने लाभार्थी निवड होणार आहे. पहिल्यांदा वाशिम पंचायत समिती, त्यानंतर मालेगाव पंचायत समिती, त्यानंतर रिसोड, मंगरूळपीर, मानोरा आणि शेवटी कारंजा पंचायत समिती अंतर्गत लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीने निवड केली जाईल. अर्जदार शेतकºयांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना