शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पीककर्ज वाटपात बॅंकांचे आडमुठे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

ऑगस्ट महिना अर्धाअधिक संपलेला आहे. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक काढणीचा हंगाम सुरू होणार ...

ऑगस्ट महिना अर्धाअधिक संपलेला आहे. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक काढणीचा हंगाम सुरू होणार आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जावर व्याजमाफी मिळत नाही, त्याचप्रमाणे पीककर्ज वाटपाची निश्चित अंतिम तारीख असावी. त्या तारखेपर्यंत पीककर्ज वाटप न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई व्हायला हवी, असे निवेदनात नमूद आहे.

...........................

कोट :

खरीप हंगामातील प्रमुख पिके बहरली असून लवकरच काही पिके काढून घेण्याचे काम सुरू होणार आहे. असे असताना अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळालेले नाही. बॅंकांनी अंगिकारलेला आडमुठेपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

- विष्णूपंत भुतेकर

संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र शेतकरी संघटना