शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:34 IST

- संतोष वानखडे वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ ...

- संतोष वानखडेवाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ मध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्चपूर्वी पीककर्जाची वसुली व्हावी यासाठी बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सन २०१९ च्या खरीप हंगामात पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी मार्च २०२० पर्यंत पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात ‘लॉक डाऊन’ची स्थिती आहे. यामुळे शेतमालाची विक्री करणे यासह शेतकºयांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू असताना आणि लॉक डाऊनची स्थिती असतानाही बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा, असा तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला नाही तर शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. दरम्यान शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसू नये म्हणून आमदार अमित झनक यांनी २४ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकºयांची भीषण परिस्थिती विषद केली. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे संकट आणि संचारबंदीमुळे शेतकºयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी पीककर्जाचा भरणा करण्यासाठी असमर्थ असल्याने विविध बँकांचे कर्ज भरण्यास शेतकºयांना एका महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार झनक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांनी ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला तर व्याज आकारले जाणार नाही, असे शासनाचे निर्देश आहे. पीककर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्रव्यवहार नाही. आम्ही पीककर्जासाठी शेतकºयांकडे तगादा लावत नाही.- व्ही.बी. महाले, बँक निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाशिम

टॅग्स :washimवाशिमbankबँकCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी