शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

जिल्हाभरात शिवारफेरीव्दारे जलसंधारणाचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:31 IST

जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासन, बीजेएसचा उपक्रम : गावकºयांचा उत्स्फूर्त सहभागलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अधिकांश गावांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’, हे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम गांभीर्याने घेवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना सहभागी करून घेत शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांबाबत प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून गावागावात शिवारफेºयांचे आयोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर तलावांमधील गाळ हटविण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाररी शैलेश हिंगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद