शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आसोला खु. येथे स्वच्छ अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:35 IST

आसोला खुर्द : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक-दोन वर्षांपूर्वी कठोर पद्धतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. आता मात्र ...

आसोला खुर्द : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक-दोन वर्षांपूर्वी कठोर पद्धतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. आता मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गावागावांत उघड्यावर शौचवारी सुरू झाली आहे. आसोला खु. येथे यामुळे रस्त्यांवर घाण पसरल्याने ाआजारांना आमंत्रण मिळत असल्याने स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे शौचालयांचे उद्दिष्टही पूर्ण झाले; परंतु त्यानंतर कर्मचारी वर्गाने हगणदरीमुक्तीचे सातत्य राखण्याबाबत दक्षता बाळगली नाही. त्यामुळे ग्रामस्थ शौचालयाचा वापर न करता सर्रास उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आसोला खु. येथेही असेच चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी, तर शौचालयाचा न्हाणी घर म्हणून किंवा धुणीभांडी करण्यासाठी वापर होत असल्याचे दिसते. उघड्यावरील शौचवारीमुळे आसोला येथे दुर्गंधी पसरली असून, गावात प्रवेश करताच नाकाला रुमाल लावावा लागत आहे.