शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:22 IST

उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या अरूणावती नदीत परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला; मात्र गेट बंद न केल्याने हे पाणी वाहून जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात छायाचित्रासह प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघूसिंचन विभागाने पाणी अडविण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.अरूणावती नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी गेट देखील आहेत. पावसाळ्यानंतर नदीपात्रात असणारे पाणी उन्हाळ्यात शेतीकरिता तसेच जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी बंधाºयाला गेट लावून पाणी अडविले जाते. यावर्षी मात्र नदीपात्रातील पाणी अडविण्यास विलंब झाला. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंंबरच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करून पाणी अडविण्यास सुरूवात केली.तालुक्यातील साखरडोह, जवळा, हिवरा बु., कोंडोली, धामणी, मानोरा, रामतिर्थ, कारखेडा आदी नदीकाठच्या गावात कोल्हापूरी बंधारे असून पाणी अडविले जात असल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिम