शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

जंगल परिसरातील कृत्रिम पाणवठेही कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

मे महिन्याला सुरुवात होताच भर जहागीर गावासह परिसरातील इतरही अधिकांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. नदी-नाल्यांसह विहिरी, कूपनलिका, हातपंपांची ...

मे महिन्याला सुरुवात होताच भर जहागीर गावासह परिसरातील इतरही अधिकांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. नदी-नाल्यांसह विहिरी, कूपनलिका, हातपंपांची पाणीपातळी खालावली असून जंगल परिसरातही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भर जहागीरपासून जवळच असलेल्या जवळा, कुऱ्हा, मांडवा, मोहजाबंदी या गाव परिसरात जंगल वसलेले असून त्यात विविध स्वरूपातील वन्यप्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, जंगलातील बहुतांश नैसर्गिक नदी-नाल्यांतील पाणी आटले आहे. वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. यामुळे विशेषत: माकडांनी नागरी वसाहतींमध्ये उच्छाद मांडणे सुरू केले आहे. सध्या प्रत्येक गावात कुरडई, पापडी तयार करून घराच्या छतावर सुकविण्यात येत आहेत. त्यावरच माकडांकडून ताव मारणे सुरू असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने जंगलांमधील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.