शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रवणमुनी विशेषसागर महाराजांचे वाशिमला आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

तीर्थक्षेत्र पुसेगाव येथून वाशिम येथे आगमन होताच दिगंबर जैन समाजाच्यावतीने मुनी संघाचे स्वागत करण्यात आले. स्थानिक जुनी नगर परिषद ...

तीर्थक्षेत्र पुसेगाव येथून वाशिम येथे आगमन होताच दिगंबर जैन समाजाच्यावतीने मुनी संघाचे स्वागत करण्यात आले. स्थानिक जुनी नगर परिषद येथील त्यागी भवन येथे श्रवणमुनी विशेष सागरजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मनुष्य हा सकाळी झोपेतून उठतो, आंघोळ करतो, टीव्ही बघतो, व्यायाम करतो, तीर्थयात्रा करतो, मंदिरात जातो, स्वाध्याय करतो. या सर्व क्रिया केवळ वेळ काढण्यासाठी करीत असून आपले पापकर्म त्यामुळे नष्ट होत नसतात; मात्र वेळ कधीच सांगून येत नाही. परमात्मा हा स्वत:च्या आत असून त्याला ओळखण्याची कला असली पाहिजे. जीवनामध्ये ज्याने वेळेला महत्त्व दिले, तो व्यक्ती यशस्वी होतो. एकदा वेळ हातून गेल्यावर व्यक्तीला पश्चात्तापाशिवाय पर्याय नसतो. वेळेचा सदुपयोग करणारा नेहमी सूर्योदयापूर्वी उठतो. यामुळे स्वत:च्या अंतरात्म्यामध्ये परमात्म्याचे दर्शन होते. सकाळी चार ते पाच वाजता उठणारा व्यक्ती हा भगवंतासमान, पाच ते सहाच्या दरम्यान उठणारा व्यक्ती मनुष्यासमान, ६ ते ७ च्यामध्ये उठणारा व्यक्ती पशुसमान, तर ७ वाजताच्या नंतर उठणारा व्यक्ती राक्षसासमान असतो, असे त्यांनी सांगितले.

परमात्मा हा बाजारात मिळत नाही, असे सांगत विविध दाखल देत त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी श्रवणमुनी विशेष सागर महाराज यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे ३१ फूट उंचीची महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी भगवान बाहुबलीची प्रतिमा स्थापन होत आहे. या पवित्र कार्यात वाशिम जिल्ह्यातील भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.