शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महसूल व कृषिमंत्र्यांच्या दौ-यानंतरही शेतक-यांना मदतीची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 24, 2014 01:59 IST

५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाचे आश्‍वासनाची पुर्तता कधी?

अकोला - शेतकर्‍यांच्या मालाचे कृषी मूल्य आयोगाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा ५0 टक्के अधिक नफा मिळेल, एवढे दर शे तीमालाला देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. या घोषणेवर आता भाजप सत्तेत आल्यानंतर कधी अंमलबजावणी केली जाते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान शेती विकास आणि शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी कृषी मूल्य आयोगातर्फे निर्धारित करण्यात येणार्‍या दरात शेतकर्‍यांना उत्पादनासाठी लागणार्‍या खर्चाचा विचार करून ५0 टक्के नफा मिळेल, याचा विचार करून हमीभाव निर्धारित केले जातील, ही प्रमुख घोषणा होती. या घोषणेवर भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कधी अंमलबजावणी करणार किंवा यापूर्वीच्या सरकारप्रमाणेच याही सरकारकडून केवळ आश्‍वासनच दिले जाईल, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. आधुनिक शहर निर्माण करणे, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सुपर मार्केट, एफडीआय यासारख्या घोषणांसोबतच शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या ५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाची घोषणा केल्यास शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन येतील. त्यासाठी राज्यातील कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.