शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महसूल व कृषिमंत्र्यांच्या दौ-यानंतरही शेतक-यांना मदतीची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 24, 2014 01:59 IST

५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाचे आश्‍वासनाची पुर्तता कधी?

अकोला - शेतकर्‍यांच्या मालाचे कृषी मूल्य आयोगाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा ५0 टक्के अधिक नफा मिळेल, एवढे दर शे तीमालाला देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. या घोषणेवर आता भाजप सत्तेत आल्यानंतर कधी अंमलबजावणी केली जाते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान शेती विकास आणि शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी कृषी मूल्य आयोगातर्फे निर्धारित करण्यात येणार्‍या दरात शेतकर्‍यांना उत्पादनासाठी लागणार्‍या खर्चाचा विचार करून ५0 टक्के नफा मिळेल, याचा विचार करून हमीभाव निर्धारित केले जातील, ही प्रमुख घोषणा होती. या घोषणेवर भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कधी अंमलबजावणी करणार किंवा यापूर्वीच्या सरकारप्रमाणेच याही सरकारकडून केवळ आश्‍वासनच दिले जाईल, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. आधुनिक शहर निर्माण करणे, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सुपर मार्केट, एफडीआय यासारख्या घोषणांसोबतच शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या ५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाची घोषणा केल्यास शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन येतील. त्यासाठी राज्यातील कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.