शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालकः राहुल गांधी

By नंदकिशोर नारे | Updated: November 15, 2022 17:08 IST

 या देशात सर्वप्रथम आदिवासीचेच वास्तव्य होते. तेच या देशाचे खरे मालक असून, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी  केले.

वाशिम:  या देशात सर्वप्रथम आदिवासीचेच वास्तव्य होते. तेच या देशाचे खरे मालक असून, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी  केले,. भारत जोडो पदयात्रेदरम्यान  वाशिम तालुक्यातील बोराळा हिसे येथे बिर्ला मुंडा जयंतीच्या कार्यक्रमात १५ नोव्हेंबर रोजी ते बोलत होते. यावेळी त्यांनी क्रांतिवीर  बिरसा मूंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादनही त्यांनी केले. त्यांनी यावेळी १७ मिनिट भाषण केले .

संपूर्ण आदिवासी समाजाला एकत्र जोडून अलगुलाल करणारे  क्रांतिवीर जननायक बिरसा मुंडा  यांची जयंती  १५ नोहेंबर  रोजी  भारत जोडो पदयात्रेकरिता जिल्हयात दाखल झाल्यानंतर खासदार राहुल गांधी  यांच्या उपस्थितीमध्ये  साजरी करण्यात आली . वाशिम  येथील बोरळा हिस्से फाटा येथे  गुरुद्वारा जवळ  दुपारी   ३  वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातील  आदिवासींच्या  विविध संघटनांचा सहभाग  दिसून आला .

या कार्यक्रमाचे  आयोजक  अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  अँड. शिवाजीराव मोघे होते .   जननायक बिरसा  मुंडा   यांच्या जयंतीच्या  दिवशी   राहुल  गांधी  यांची भारत जोडो यात्रा  वाशीममध्ये  असल्याचा चांगला योगायोग  जुळून आला आहे ही  आमच्यासाठी आनंदाची  बाब  असून राहुल गांधी   भारत  जोडो चा संदेश देत   जयंती  कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून   आदिवासी बांधवांशी संवाद साधला . आदिवासीच्या सामाजिक , , राजकीय प्रश्नावर हितगुज राहुल गांधी यांच्याशी करण्यात आले . यावेळी राज्यातून आदिवासी समाज बांधव उपस्थित झाला होता . यावेळी बिरसा मुंडा की जय अशा घोषणा देण्यात आले .यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रज्ञा सातव, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, आमदार अमित झनक, जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस