शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा -  मुनीश्री सुप्रभसागरजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:44 IST

वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले. स्थानिक महावीर भवन येथे चातुर्मास समिती, सकल जैन समाजाच्यावतीने १४ सप्टेंबरपासून समयसारोपासक साधना संस्कार शिबिरास प्रारंभ झाला असून, १६ सप्टेंबरला ‘उत्तम आर्जव’ या विषयावर ते बोलत होते.मंचावर मुनीश्री आराध्यसागरजी, मुनीश्री प्रणतसागरजी महाराज उपस्थित होते. यावेळी मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले की, आज बहुतेक जण मोह, माया याच्या मागे लागलेला आहे. जोपर्यंत आपण यामध्ये गुंतून राहू, तोपर्यंत आपल्या ‘आर्जव’ प्राप्त होणार नाही. धर्माचे दहा लक्षणे असून त्यामध्ये उत्तम क्षमा, उत्तम विचार, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकुंचन, उत्तम ब्रह्मचर्य यांचा समावेश आहे. जो जसा बोलतो, तसा चालतो तोच खरा आर्जव आहे. त्याचीच जगात पूजा होत असते, असेही मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले. प्रत्येकजण दुसºयाच्या अवगुणावर लक्ष ठेवून असतो. काम, क्रोध, मोह, माया याविषयी तो दुसºयाबाबत बोलतो; मात्र स्वत:चे आत्मपरिक्षण करीत नाही. मात्र लक्षात ठेवा की प्रदर्शन आणि दर्शनात नेहमी अंतर असते. तुटलेली लेखणी आणि दुसºयांप्रती द्वेष कधीच आपले भाग्य लिहू देणार नाही. आपले भाग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे कल्याणकारी व चांगल्या भावना जोपासा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दूरवरून आलेल्या भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमspiritualअध्यात्मिक