शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

८ कौटुंबिक प्रकरणांचा सामोपचारातून निपटारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 15:25 IST

वाशिम:  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीला सर्व न्यायालयीन पदाधिकारी, जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिमचे अध्यक्ष अजयकुमार बेरीया, प्रा. हरीभाऊ क्षीरसागर, वकील मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. हरीभाऊ क्षिरसागर यांनी कौटुंबिक वाद या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता तीन पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवर सर्वश्री अ‍ॅड. पडधान, अ‍ॅड.काळू, अ‍ॅड. पी.एस. देशमुख व मनिषा दाभाडे, वनमाला पेंढारकर, पाठक यांनी मध्यस्थाची भूमिका वठविली व समुपदेशन केले. तीन पॅनलवर जवळपास ६० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी समुपदेशनाव्दारे ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. समुपदेशनाव्दारे अनेक प्रकरणात तडजोड होणे शक्य झाले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी.देशपांडे यांनी आभार मानले. ८ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणात आपसी समेट घडवून तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन सचिव देशपांडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय