शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

संजय गांधी निराधार योजनेची ७८ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:32 IST

तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली;

मालेगाव (वाशिम) : येथील तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली; तर २१ प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यावर निर्णय झाला नाही, अशी माहिती समितीचे तालुकाध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांची २२ प्रकरणे दाखल झाली होती. याशिवाय विधवा ४, श्रावणबाळ वृद्धपकाळ २६, दारिद्रयरेषेखालील ४७ अशी ९९ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली; तर उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने सदर प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. दरम्यान, ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले. या सभेला मारोतराव लादे यांच्यासह तहसीलदार राजेश वजीरे, सदस्य अमोल माकोडे, संगिता राउत, नितीन काळे, दीपक दहात्रे, संजय केकन, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ. गजानन ढवळे, व्ही.जी. मारवाडी, एस.ए. ठोकळ, सी.बी. इंगोले उपस्थित होते.  पुढील सभा ५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत 25 आॅगस्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.