शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जलयुक्त शिवारची ६०३ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:27 IST

वाशिम - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत. 

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे२०१५-१६ व २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ३४९ गावात ६ हजार ८७८ कामे पूर्ण२०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत. कोरड्या दुष्काळावर मात म्हणून शासनातर्फे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत. याच उद्देशाने तीन वर्षांपूर्वी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ३४९ गावात ६ हजार ८७८ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत.