शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे  ५९  टक्के उद्दिष्ट अपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 10:54 IST

Agriculture sector News : ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ९०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले. असे असताना खरीप हंगाम महिनाभरावर आला असताना केवळ ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडथळा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षी कृषी विभागाकडून ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ४६ हजार ८८५ शेतकऱ्यांना ३७४ कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ‘लाॅकडाऊन’च्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची या निर्धारित वेळेत बॅंकांमध्ये गर्दी होतत असल्याचे दिसून येत आहे. पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे पालमंत्र्यांचे निर्देशमागील वर्षी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, अशा शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर्षी मात्र अशा तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोना संकटकाळ असतानाही शेतकरी तग धरून आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, बियाणे व खत वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १ मे रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Loanपीक कर्ज