शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

वाढलेले २.५६ टक्के मतदान पडणार कुणाच्या पथ्यावर ?

By admin | Updated: October 17, 2014 00:44 IST

वाशिम जिल्ह्यातील तब्बल ५७.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वाशिम : विधानसभा मतदारसंघात १५ ऑक्टोबरला पार पडलेल्या पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ५७.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सन २00९ च्या तुलनेत झालेली ही २.६५ टक्के वाढ नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा आजमि तीला मतदारसंघात सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभेचा निकाल मतदानाचा वाढलेला टक्का तथा मतविभाजनाचे समीकरण यावर केंद्रित होणार असल्याचे आडाखे राजकीय जाणकारांकडून बांधले जात आहेत.वाशिम मतदारसंघात यंदा पार पडलेली निवडणूक सन २00९ च्या तुलनेत सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविली. २00९ मध्ये दोन लाख ७२ हजार 0५ मतदारांपैकी एक लाख ५१ हजार २२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये भाजपने ६५ हजार १७४, तर काँग्रेसने ४0 हजार ९४५ मते घेतली होती. त्यावेळीही मताचे विभाजन करण्यात अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या महादेव ताटके व समाधान माने निर्णायक ठरले होते. दोन्ही अपक्षांनी मिळून ३६ हजार ४९ मते घेतली होती. सन २0१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे मतविभाजन अटळ आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी-बिघाडी झाल्यामुळे दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व काँग्रेसी विचारधारेच्या मतांमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप व शिवसेना युतीमधील घटस्फोटामुळेही मोठय़ा प्रमाणात मतविभाजन झाले आहे. त्यातच मनसेने दोन्ही बाजूंच्या म तविभाजनाचा फायदा उचलण्याचा जोरकस प्रयत्न केला आहे. अपक्ष उमेदवारांचा निवडणुकीतील सहभाग मतांचा टप्पा कितपत गाठते, हेही महत्त्वाचे ठरणारे आहे.