शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वाशिम जिल्ह्यात २.४० लाख फळझाडांची होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:57 IST

प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत कृषी विभागानेही सक्रीय सहभाग नोंदविला असून प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार या विभागाने केला आहे.शासनाच्या निर्देशावरून जिल्ह्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून याअंतर्गत वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागासह कृषी विभाग व प्रशासकीय यंत्रणेतील अन्य विभागांना ठरविक उद्दीष्ट विभागून देण्यात आलेले आहे. समाधानकारक पावसाअभावी वृक्षलागवड मोहिमेस काहीअंशी ‘ब्रेक’ लागला असला तरी पाऊस झाल्यास विनाविलंब वृक्षांची लागवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. दरम्यान, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसह कृषी विभागाकडून फळझाडांचे प्रमाण वाढविण्याकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २.४० लाख फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषी विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

शासनस्तरावरून राबविण्यात येणाºया फळबाग योजनेसोबतच ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. त्यातूनच वाशिम तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्येही २.४० लाख फळझाडे लावण्याचे उद्दीष्ट बाळगण्यात आले आहे.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषीअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम