शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१४६९ उमेदवारांचे अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 01:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; वाशिम जिल्ह्यातील १४९५ जागांसाठी ३१३३ उमेदवार रिंगणात.

वाशिम : जिल्ह्यतील १६३ ग्रामपंचायतींच्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीतील १५२५ सदस्यांसाठी ४९२६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीत १३0 अर्ज रद्द झाल्याने ४ हजार ७९६ उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत रिंगणात होते. २३ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४६९ उमेदवारांनी अर्ज मागे व १८३ ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने ३१३३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत उमेदवारांमध्ये रंगत रंगणार आहे. २३ जुलै रोजी अर्ज मागे घ्यावयाची तारीख असल्याने विजयात अडथळा निर्माण करणार्‍या काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांची धडपड दिसून आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हयातील १६३ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ४९२६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्ज छाननीच्या दिवशी विविध कारणास्तव यामधील १३0 अर्ज रद्द झाल्याने ४७९६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम होते. २२ जुलै रोजी जिल्हयातील १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ४७८४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २३ जुलै रोजी १४६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले व १८३ ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने आता निवडणुकीत ३१३३ उमेदवार कायम आहेत. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतसाठी २३१ सदस्य निवडून दयावयाचे आहे, याकरिता ४0४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. तसेच मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचायतीच्या होणार्‍या निवडणुकीतील २७६ जागेसाठी ६0६, मंगरूळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायत निवडणुककरिता २0९ जागेसाठी ५0२, रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतकरिता ३३४ जागेसाठी ६९७ उमेदवार, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायसाठी २४१ जागेसाठी ४८६ तर मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतसाठी २३४ जागेसाठी ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २२ जुलै रोजी मंगरुळपीर तालुक्यातील १२ उमेदवारांनी व मालेगाव तालुक्यातील एका गावाने अर्ज मागे घेतला आहे. २३ जुलै रोजी वाशिम तालुक्यातील २३६, मालेगाव तालुक्यातील २२ जुलै रोजी १ व २३ जुलै रोजी ३१३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. रिसोड तालुक्यातील ३७४, कारंजा तालुक्यातील १५६, मंगरुळपीर तालुक्यातील २३४ , मानोरा तालुक्यातील १५६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. २३ जुलै रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्हयात होत असलेल्या १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३१३३ उमेदवार कायम आहेत. जिल्हयातील १६३ ग्राम पंचायत होवू घातलेल्या १0 ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. निवडणुक वातावरण तापण्यास प्रारंभ झाला असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.