शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी उमेदवारांची योग्यता पाहून मतदान करावे

By admin | Updated: January 26, 2017 02:46 IST

आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान

पालघर : आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान केले जात असून युवा नी अशा बाबी विचारात न घेता योग्यतेच्या आधारे प्रतिनिधी निवडून द्यावा असे आवाहन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांनी युवकांना केले.भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ७ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, प्रियांका मीना, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उमेश बिरारी, तहसीलदार महेश सागर, उपप्राचार्य डॉ.किरण सावे ई. उपस्थित होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६८ वर्षाच्या काळात आपण काय मिळवले असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र युवांच्या सहाय्याने बनलेल्या सुदृढ लोकशाहीमुळे आज आपण निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडू शकतो, असे सांगताना आजही शेजारच्या देशात लोकशाही सक्षम होऊ शकलेले नसल्याचे आपण पाहत असल्याचे मुख्यधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उल्लू (घुबड) आणि हंस ह्याची गोष्ट सांगून जाती धर्माच्या आधारे होणारी लोकप्रतिनिधीं निवडीची पद्धत बदलून योग्य, सक्षम, अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद युवाशक्तीत असल्याने त्यांनी ती पार पाडावी असे आवाहन केले.तर भारत देशात इतक्या जाती, धर्म, भाषा असताना सर्व नागरिक एकजुटीने राहत आहेत, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)