शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

धोकादायक, खराब रस्त्याविरोधात तरुणांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:05 IST

मूलभूत अधिकारानुसार तक्रार दाखल : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मागितली दाद

पालघर : मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावरील खड्ड्याने आतापर्यंत शेकडो निष्पाप बळी घेतले असून पालघर - बोईसर प्रमुख मार्गही खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. अशा असुविधांच्या विरोधात एकत्र येत आपल्या अधिकारांबाबत न्यायालयात दाद मागण्याचे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठरविले आहे.

जिल्ह्यात वर्षानुवर्षे खराब तसेच खड्डेयुक्त रस्त्यांमुळे विविध ठिकाणी अपघातात अनेक निष्पापांचे बळी जाण्याचे सत्र काही कमी होताना दिसत नाही. विक्रमगडमधील रस्त्यांचे आयआयटीकडून स्पेशल आॅडिट करण्यात आले असताना आणि त्यात गंभीर बाबी दिसून आल्यावरही एकाही ठेकेदारविरोधात कोणीही कारवाई केलेली दिसत नाही.

जिल्ह्याती प्रमुख राज्य मार्ग, जिल्हा मुख्यालय ते औद्योगिक विकास महामंडळ तसेच शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरून दररोज विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी ये-जा करीत असतात.असे असूनही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्य महामार्गाची अशी अवस्था असेल तर इतर रस्त्यांबाबत न बोललेच बरे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच ‘आपले सरकार’ तक्रार निवारण अ‍ॅपमार्फत सदर निवेदन थेट मंत्रालयात पाठविण्यात आले आहे.‘जगण्याचा मूलभूत अधिकार पायदळी तुडवला जातो’भारतीय राज्य घटना अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक भारतीयांस जगण्याचा तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. खराब, धोकादायक रस्त्यांमुळे जाणारे बळी पाहता आम्हा भारतीयांच्या ‘जगण्याचा मुलभूत अधिकार’ दररोज पायदळी तुडवला जात असतानाही आपण गप्प बसून आहोत. म्हणूनच आम्ही सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आमच्या अधिकाराबाबत दाद मागण्याचे ठरवल्याचे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी सांगितले.