शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:16 IST

रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- शशी करपेवसई : रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक नायब तहसिलदार हरिश्चंद्र जाधव यांनी पकडले होते. पकडलेले ट्रक मनवेलपाडा पोलीस चौकीत नेण्यात आले होते. दोन दिवस ट्रक पोलीस चौकीजवळ ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधितांवर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी नायब तहसिलदार जाधव यांनी ट्रक पकडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंडात्मक रक्कम भरल्याने कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील कारवाई तहसिलदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसिलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता दंडात्मक कारवाई केल्यावर दंडाची रक्कम भरल्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.वसई विरार परिसरात सध्या चोरटे रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस, महसूल विभागाचा वरदहस्त असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि रात्रभर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती वाहतूक केली जाते. त्यात पकडलेल्या ट्र्कवर फौजदारी कारवाई न करता फक्त दंडात्मक कारवाई करूनसोडून दिले जात आहे. त्यामुळे चोरटी रेती वाहतूकीला महसूल खात्याकडूनच पाठिंबा दिला जात असल्याचाआरोप केला जातो. त्यातच रेतीवाले ब-याचदा महसुल अधिकाºयांवरहल्ले करण्याचे प्रकारही सुरु असल्याने कर्मचारी हतबल होतत असे चित्र आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार