शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ऊन-पावसात करून काम, रोहयो मजुरांना मिळेना दाम, आदिवासींमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:56 IST

जिल्ह्यातील  ६०  हजारांहून अधिक मजुरांची सुमारे  ३५  कोटी रुपये मजुरी थकली आहे.

मोखाडा : आदिवासी लोकवस्ती असलेल्या पालघर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आणि रोजगार हमी योजनेद्वारे आदिवासी मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे; मात्र या योजनेंतर्गत काम केल्यानंतर  १५  दिवसांत मजुरी मिळत नाही. तरीही येथील आदिवासी मजूर पोटाला चिमटा देत घाम गाळत आहेत.  

जिल्ह्यातील  ६०  हजारांहून अधिक मजुरांची सुमारे  ३५  कोटी रुपये मजुरी थकली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये कारखाने अथवा औद्योगिक वसाहती नाहीत. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व रोजगार हमी योजना यांच्यावर मजुरांना रोजगारासाठी अवलंबून रहावे लागते आहे.

या धोरणानुसार मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर काम देणे व काम संपल्यानंतर  १५  दिवसांत मजुरी देणे अनिवार्य आहे; मात्र आदिवासींची मजुरी थकवली जात आहे.

५५,९८२ जणांना कामपालघर जिल्ह्यात वनविभागाने  ४५  कामांच्या माध्यमातून ३४९० मजुरांना, वनविकास महामंडळाने ५८ कामांवर २३७ मजुरांना तर सामाजिक वनीकरणने ८६ कामांच्या माध्यमातून ३८९ मजुरांना, सार्वजनिक बांधकाम विभागाने १०२ कामे काढून १३,८८० मजुरांना तर रेशीम उद्योगाने ६ कामांच्या माध्यमातून ३७ मजुरांना तर ग्रामपंचायत स्तरावर ७४६  कामांच्या माध्यमातून २१,००९ मजुरांना ग्रामपंचायत स्तर व इतर यंत्रणा मिळून रोहयोच्या  अहवालानुसार १,४२४ कामांच्या माध्यमातून ५५,९८२ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले आहे.

टॅग्स :palgharपालघर