शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

२७ तासांनंतरही महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:51 IST

वाढीव गावच्या रहिवासी : रेल्वेरुळांमधून स्टेशनला जाताना घडली दुर्घटना

पालघर : वैतरणा खाडी पुलावरून पाण्यात पडलेल्या वाढीव येथील बेबीबाई भोईर (६०) या महिलेचा शोध घेण्यासाठी वसई-विरार महानगर पालिका अग्निशमनचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून २७ तासाचा अवधी उलटल्यानंतरही त्या महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही.

केळवे-मायखोप येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने बेबीबाई या जेवणाचा डबा घेऊन वैतरणा पुलावरून वैतरणा स्थानकात पायी जात होत्या. पालघरकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी धोकादायक पुलावरून जात असताना प्रशासनाने पुलावर लावलेल्या लोखंडी पट्ट्यामधील फटीत पाय जाऊन त्या खाली खाडीत कोसळल्या. मुसळधार पाऊस आणि उधाणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या जोरदार प्रवाहात त्या वाहून गेल्या. रात्रभर ग्रामस्थांनी परिसरातील किनाºयालगत शोध घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.ग्रामस्थांनी वसई-विरार महानगर पालिकेकडे मदतीसाठी विनंती केल्यानंतर शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून अग्निशमन व आणिबाणी सेवा दलांच्या जवानांनी होड्याद्वारे थेट नारिंगी भागात जाऊन शोध घेण्याचे काम हाती घेतले होते. तर वाढीव आदी भागातील १० ते १५ मोटारसायकल घेऊन अनेक तरुण चिखल डोंगरी, नारंगी पाडा, म्हारंबळ पाडा, वसईमधील अर्नाळा कळंब आधी भागातील किनाºयावर या महिलेचा शोध घेत आहेत. जवानांनी समुद्रात गळ टाकून तर किनाºयालगतच्या तिवरांच्या जंगल सदृश भागातही शोध घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती ग्रामस्थ अमित पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर