शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रेल्वे ट्रॅकमधून पाण्यात पडून एक महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:46 IST

या गावातील विद्यार्थी, महिला, कामगार यांना सफाळे किंवा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे ट्रॅकच्यामध्ये पश्चिम

पालघर : वैतरणा खाडी पुलावरील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्याच्या गॅपमधून (फटीमधून) खाली पाण्यात पडून वाढीव येथील बेबीबाई रमेश भोईर या ६० वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वाढीव ग्रामस्थांनी केला आहे.

या गावातील विद्यार्थी, महिला, कामगार यांना सफाळे किंवा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे ट्रॅकच्यामध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोखंडी प्लेट्स टाकून बनविलेल्या रस्त्यावरून जाण्याशिवाय अन्य मार्गच उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. याचाच फटका बेबीबाई भोईर यांना बसला. खाजगी रु ग्णालयात दाखल आपल्या मुलीसाठी डबा घेऊन वैतरणा पुलावरून वैतरणा स्थानक गाठण्यासाठी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान जात होत्या. यावेळी अचानक आलेला पाऊस आणि वारा यामुळे लवकर स्थानक गाठण्याच्या दृष्टीने त्या पटापट चालू लागल्या. या गडबडीत रेल्वे ट्रॅक आणि लोखंडी पट्ट्यांनी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या फटीमधून त्या पुलाखालून वाहणाऱ्या वैतरणा खाडीत पडल्या. 

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरारWomenमहिला