शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

रूग्णालयाला दोन कोटी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:27 IST

आमदार, खासदारांनी लक्ष घालण्याची गरज : मुख्यमंत्री सहायता फंडातून घोषित

हितेंन नाईक

पालघर : येथील ३० खाटांच्या क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाच्या २० खाटा वाढविण्यासाठी मंजूर झालेले २ कोटी रूपये कधी मिळणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मुख्यमंत्री साहय्यता निधीतून मंजूर झालेला हा निधी तातडीने रुग्णालयाला मिळावा यासाठी खा.राजेंद्र गावित व पालकमंत्री सवरा आणि आमदार घोडा यांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींना कार्यक्षेत्रा बाहेरून आलेल्या अतिरिक्त रु ग्णांचा मोठा भार सहन करावा लागत असूनही वाढीव २० खाटांच्या मागणीचा प्रस्ताव आरोग्य विभागा कडे पडून आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत या ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन १२ जून २०१० रोजी करण्यात आले होते. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१२ रोजी तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी ह्यांच्या हस्ते ह्या इमारतीचे उदघाटनही करण्यात आले. मात्र सुरुवाती पासूनच ह्या रु ग्णालयाला समस्यांचे लागलेले ग्रहण आज ८ वर्षा नंतरही सुटलेले नाही. उलट ते दिवसेंदिवस गंभीर होत असून रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे उपचारासाठी रु ग्णांच्या नातेवाईकांपुढे गुजरात किंवा सिल्व्हासा येथील रुग्णालयात जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही.कागदोपत्री तरी हे रुग्णालय सोईसुविधानी अद्यावत असेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात पाहणी अंती मात्र एक्सरे बंद,गाद्या फाटलेल्या, चादरी अस्वच्छ, व्हरांड्यात एका पलंगावर दोन-दोन रुग्ण, रुग्णांच्या लांबच लांबा रांगा,अश्या परिस्थितीत सध्या ग्रामीण रुग्णालय सुरू आहे.बहुसंख्य कक्ष कागदी३० खाटांची क्षमता असलेल्या ह्या ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कक्ष, आपत्कालीन कक्ष, औषधोपचार कक्ष, प्रयोग शाळा कक्ष, क्ष किरण कक्ष, नेत्र/क्षयरोग विभाग, प्रसूती कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, शस्त्रक्रि या विभाग,प्रसूती पश्चत व नवजात बालक कक्ष, स्त्री व पुरु ष आंतररु ग्ण कक्ष, हिरकणी कक्ष आदी २९ कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. ती कागदावरच आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारhospitalहॉस्पिटल