शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:24 IST

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले.

- हुसेन मेमनजव्हार : गळतीमुळे चर्चेत असलेले पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेले आणि आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार तालुक्यातील खडखड धरण हे बांधल्यापासून गळत असल्यामुळे सतत चर्चेत आहे. नुकतेच रत्नागिरी येथील तिवरे धरण निकृष्टकामामुळे फुटलेव त्यात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच खडखड येथील डोमीहीरा हे धरणही फुटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी असा पाऊस पडतो, मात्र आज ही जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पिण्याचे पाणी दूरवरून नेण्याची कसरत करावी लागते. येथे नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासन दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून विहीर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार करून देत आहे.जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. धरण २०१२ मध्ये ९५ टक्केपूर्ण झाले. मात्र धरणाची भिंत ठिकाणी लीक असल्याचे त्यात पाणी भरताच समजले, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले निकृष्ट काम जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.आम्ही इतकी वर्षे जीव मुठीत धरूनच जगतो आहोत- याबाबत कित्येकवेळा तक्र ारी झाल्यावर ठेकेदाराला पुन्हा दुरूस्ती करावी लागली. मात्र गळती अद्याप थांबलेली नाही, निकृष्ट मालाचा वापर करून बांधलेल्या बंधारा कसा टिकेल? त्यामुळे कितीही वेळा गळती काढली तरी गळती थांबणार का? स्थानिक रहिवासी आपले जीव मुठीत घेऊनच इतके वर्ष वास्तव करीत आहेत.- डॅम बांधल्यापासून आम्ही भयभीतच आहोत, निकृष्ट बांधण्यात आलेल्या डॅमला पहिल्या वर्षापासून लागलेली गळती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी डॅम फुटून एखादी दुर्देवी घटना घडेल की काय या दहशतीखाली जगतो आहोत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार