शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वसईत आता रविवारी होणार भारनियमन; आर्थिक नुकसान टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 03:24 IST

वसई तालुका हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

विरार : वसईतील औद्योगिक कंपन्यांमध्ये दर आठवड्याला शुक्र वारी होणारे भारनियमन आता रविवारी घेतले जाणार आहे. महावितरणने नुकताच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने वसईतील असंख्य औद्योगिक कंपन्यांचे आर्थिक नुकसान टळणार असून त्यांना दिलासा मिळेल.वसई तालुका हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे असंख्य मॅन्युफॅक्चरिंग व सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये महावितरणाकडून दर आठवड्याला शुक्र वारी भारनियमन केले जाते. यामुळे कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे. कंपन्यांतील कामगारांनाही भारनियमनामुळे शुक्र वारी सुट्टी घ्यावी लागायची व रविवारच्या सुटीपासून वंचित राहावे लागायचे. त्यामुळे कंपन्याचे भारनियमनामुळे नुकसान व्हायचे. दरम्यान, आता यावर महावितरणने औद्योगिक क्षेत्रातील भारनियमनाचा वारच बदलला आहे. त्यामुळे नव्या वारानुसार आता वसई तालुक्यातील औद्योगिक कंपन्यातील भारनियमनाचा वार हा रविवार असेल.वसई तालुक्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये भारनियमन आता शुक्र वारी न घेता रविवारी होणार आहे. हे भारनियमन फक्त औद्योगिक कंपन्यांसाठीच असून सोसायट्यांसाठी नसेल, असे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिस मिर्झा यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार