शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

वाड्यात पाणीबाणी

By admin | Updated: February 2, 2016 01:43 IST

वाडा हे तालुक्याचे ठिकाण असून या ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे २४ लाख रु. वीजबिल थकल्याने त्यांचा वीजपुरवठा बंद केल्याने पाणीयोजना गेल्या चार दिवसांपासून बंद आहे

वाडा : वाडा हे तालुक्याचे ठिकाण असून या ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे २४ लाख रु. वीजबिल थकल्याने त्यांचा वीजपुरवठा बंद केल्याने पाणीयोजना गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली असून वाडेकरांनी अंघोळीला रामराम ठोकला आहे.वाडा ही महत्त्वाची ग्रामपंचायत असून या गावाची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या आसपास आहे. शहराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या गावात शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गणेशनगर, विवेकनगर, विष्णूनगर, सिद्धार्थनगर, पाटीलआळी, अंजनीनगर, शरदनगर, आगरआळी, पिक कॉलनी अशी अनेक नगरे वसलेली आहेत.ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. बैलगाडी, टँकरच्या पाण्याच्या एका पिंपाचे १५० ते २०० रुपये एवढी किंमत मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामस्थांमधून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)