शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:32 IST

मदत तरी कुणाची घेणार : घरासाठी पौष्टिक धान्य मिळणार नाही

भातसानगर : हातचे भातपीक पावसाने नेले, आता मदत तरी कुणाची घेऊ, अशी अवस्था शहापूर तालुक्यातील कानवे येथील हुसेन आदम शेख या शेतकऱ्याची झाली आहे. या शेतकºयाची पूर्ण भातशेती आज पाण्यात गेली आहे. त्यामुळे आता वर्षभरासाठी ठेवले जाणारे घरचे पौष्टिक धान्य मिळणार नसल्याचे दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.

कानवे येथे राहणाºया या शेतकºयाच्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारचे संकट कधीच आले नाही. केवळ, पावसाच्या पाण्यावर वर्षभरातून एकदाच भातपीक घेतले जाते. याच एकमेव पिकावर त्यांचे वर्ष अवलंबून असते. या दोन एकर चार गुंठे शेतीत ४० ते ५० पोती भात पिकेल. त्यापैकी निम्मा भात बाजारात विकायचा. या विकल्या गेलेल्या भातपिकातून मिळणारे पैसे आपल्या कुटुंबासाठी ठेवायचे. उर्वरित धान्य आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल, या अंदाजाने ते घरात ठेवायचे, हा त्यांचा दरवर्षाचा नित्यक्र म आहे. या वर्षी मात्र हे सारे अंदाज पावसाने धुळीस मिळाल्याने वर्षभर त्यांना बाजारातून धान्य विकत घ्यावे लागणार तर आहेच, पण त्या धान्यामध्ये ती पौष्टिकता मिळणार नसल्याची खंत त्यांच्या जिव्हारी लागली आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, त्यामुळे दर्जेदार तांदळाचे दाणे त्यांना खायला मिळत होते. मात्र, यावर्षी या तांदळाला त्यांना मुकावे लागणार आहे. कधी नव्हे ती स्थिती आज या कुटुंबाची झाली आहे. आज लावलेली भातशेती, बहरलेली भातपिके तुडुंब भरलेल्या शेतातील पाण्यात बुडाल्याची स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.वर्षभर तांदळाची समस्या भेडसावणारचार मुले, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दुसरा व्यवसाय नसल्याने त्यांच्यासाठी पाण्यात गेलेले भातपीक हे फार मोठे संकट असल्याने त्यांच्यासाठी आता वर्षभर तांदळाची समस्या निर्माण होणार आहे. केवळ याच पिकावर त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालत असल्याने आता पुढे कसे होणार, हा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी