शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:57 IST

विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.

विक्रमगड - तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. २७ ग्रामपंचायाती पैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये अर्ज प्राप्त न झाल्याने व १७ ग्रामपंचायती बिनविरोधत झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापासुन धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या होत्या. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २३ जुन रोजी मतदान होणार आहे़ यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ विक्रमगड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच मतदार केद्रावर रविवारी सकाळी ७़ ३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत निवडणुक होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणुक शांततेत पार पाडाव्यात यासाठी पाचही मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीचे निकाल २४ जुन रोजी पंचाय समिती कार्यालय विक्रमगड येथे उपलब्ध होणार असून विक्रमगड तालुक्यातील २७ पैकी ०४ ग्रामपंचायतीची मतमोतणी २३ जुन रोजी पंचायत समिती कार्यालय विक्रमगड येथे होणार आहे़ त्या अनुशंगाने तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीदार कार्यालयाकडून व पोलिस कर्मचारी, अधिकारी व राखीव दजाच्या तुकडया मिळून ४४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत़. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष-५, मतदान अधिकारी एक-५, मतदान अधिकारी दोन-५, मतदान अधिकारी तीन-५, शिपाई-५, पोलिस कर्मचारी-५, राखीव टीम एक कर्मचारी-५, निवडणुक निर्णय अधिकारी -०३, झोनल अधिकारी-४, लिपीक-२ असे कर्मचारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला या ग्रामपंचायत निवणुकीचा प्रचार शुक्रवारी थांबला असून उमेदवार रविवारी होणाºया निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विक्रमगड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या ५ वार्ड ९ जागांसाठी निवडणूक होत आहे़ आज मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे़ स्थानिक स्वराज्यस्थेमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना महत्व प्राप्त झालेले आहे़ गेल्या काही वर्र्षांमध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या माध्यमातुन झालेल्या विकासकामांमुळे चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. झालेल्या विकासकामांमुळे व होणाºया विकासकामांमुळे अनेक गावांची खेडयांची वाटचाल ही शहरीकरणाच्या दिशेने होत आहे़ ग्रापंचायतींनी आपला विकास आपल्या हाती ही संकल्पना राबविल्याने हे शक्य होतआहे़ 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार