शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प, सामूहिक जागृतीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:57 IST

शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे.

बोर्डी : शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे.दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होते. अनेकदा फटाक्यांमुळे अपघात घडून आग लागणे, शरीराचा अवयव भाजणे या मुळे एखादा अवयव कायमस्वरूपी गमावण्याची वेळ येते. प्राणी व पक्षांवरही दुष्परिणाम जाणवतो. या बाबतचे भान भावी नागरिकांना यावे आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी व्हावी या दृष्टीने हा उपक्र म राबविण्यात येत आहे.दरम्यान पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश समाजात रुजावा या करिता विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती केली जात आहे.मंगळवारी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान अंतर्गत तालुक्यातील २६ केंद्रातील सुमारे पावणेपाचशे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा तसेच सर्व प्रकारच्या व माध्यमांच्या माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. सध्या सहामाही परीक्षेचे सत्र सुरु असल्याने परीक्षार्थींना सक्ती न करता या उपक्र मात सहभागी होऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प शपथेद्वारे केला जात आहे.

टॅग्स :diwaliदिवाळीCrackersफटाकेCrackers Banफटाके बंदी