शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

विरारच्या दोन बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी विकले, १२ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:51 IST

विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे.

नालासोपारा : विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरच्यांसह १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघींच्या माहेरुन १० लाख रूपये वसूल करूनही सासरच्या लोकांची हाव भागली नाही. शेवटी त्यांनी सख्ख्या जावा झालेल्या या दोन्ही बहिणींना सासरच्या मंडळींनी अनन्वीत अत्याचार करून विकून टाकले होते. सहप्रवाशाने मदत केल्याने हा कट उघडकीस आला.विरार येथील संजय व वरूण रावळ या दोन भावांचा दोन सख्ख्या बहिणींसोबत २०१५ साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर रावळ कुटुंबीयांनी हुंड्यासाठी या दोघींवर अनन्वीत अत्याचार सुरू केले. माहेरच्यांकडून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात येत होता. तीन वर्षे हा अत्याचार या दोघी मुकाट सहन करीत होत्या. या दरम्यान दहा लाखांहून अधिक रक्कम सासरच्यांनी उकळली होती. मात्र त्यांची पैशाची हाव कमी होत नव्हती. आणखी चार लाखांची मागणी ते करू लागल्यावर या दोघींनी आता पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्यामुळे सासरची मंडळी चिडली होती. हे चार लाख मिळविण्यासाठी सासरच्यांनी या दोघींना राजस्थानमधील विरवडा येथे नेऊन जाळून मारण्याची धमकीही दिली. तरी पैसे मिळत नाही. हे पाहताच त्यांनी या दोघींची एका व्यक्तीला दिड लाखात विक्र ी केली होती.३० आॅगस्ट रोजी सासरची मंडळी या दोन्ही सुनांना घेऊन आपल्या राजस्थानातील मूळ गावी गेले होते. ९ सप्टेंबरपर्यंत जनापूर येथे राहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीसोबत त्यांना मुंबईला पाठविण्यात आले. मात्र वसई रोड स्थानक आल्यावर या दोघींना या व्यक्तीने उतरूवून देतांना, तुम्हाला सासरच्यांनी दिड लाखात मला विकल्याचे सांगितल्यामुळे त्यांना धक्का बसला.सुदैवाने त्याच डब्यातून प्रवास करणा-या एका गुजराती कुटुंबानी त्यांची सुटका करत त्यांना वसईरोडला उतरण्यास मदत केली.>या महिलांच्या तक्रारींवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ४९८ (अ) कलम लावण्यात आला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या कोणालाही अटक केली नाही. - विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक, वसई