शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:30 IST

गैरसमज असेल तर आताच दूर करा : प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

वसई : विरार-पनवेलरेल्वे कॉरिडॉरच्या विरोधात आता नवघर पूर्वेकडील रहिवासी एकवटले असून, चुकीच्या पद्धतीने परियोजनेच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. त्यामुळे सर्व्हे करतांना नागरिकांची बाजू ऐकून घ्या व त्यांचा काही गैरसमज असेल तर आत्ताच दूर करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्वेक्षणाला कोणतीही स्थगिती नसल्याचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी वसईतील सदिच्छा सेवा मंडळ सभागृहात गृहसंकुलाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व स्वतंत्र घरात राहणाºया रहिवाशांची बैठक झाली. याठिकाणी अनेकांनी कर्ज घेऊन सदनिका, गाळे घेतले आहेत. रेल्वेच्या प्रकल्पासाठी ते हटविले जाणार असल्याने रहिवाशांची, कारखानदारांची झोप उडाली आहे. त्याचा मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने नव्या ठिकाणी घर घेणे परवडणार नाही.

गेली अनेक वर्ष नवघर पूर्वेला वस्ती उभी आहे. विरार, नालासोपारा वसई मार्गावरून प्रकल्प जाणार असल्याने रेल्वेने जास्त जागा वसईतून का मागितली आहे. नागरी वस्तीचा विचार करून कॉरिडॉरचा मार्ग मिठागरातून न्यावा अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही तोवर शिवसेना लढा देणार असल्याचे राजाराम बाबर यांनी सांगितले.

नवघर पूर्वेला १२५ गृहसंकुले, बैठी घरे तसेच १०८ इमारतीत औद्योगिक कारखाने व झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना भेटणार असून प्रकल्पाला ठाम विरोध करणार आहोत. जोवर नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही. तोवर गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा. 

विरार - पनवेल कॉरिडॉरसाठी सर्व्हे सुरु झाला आहे. नवघर पासून ज्या ठिकाणाहून रेल्वेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे काम सुरु आहे. या प्रक्रियेला स्थगिती देण्ंंंयात आलेली नाही. काही अडचणी, गैरसमज आहेत का हे तपासले जाणार आहे.- दीपक क्षीरसागर, प्रांताधिकारी, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpanvelपनवेलrailwayरेल्वे