शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:30 IST

गैरसमज असेल तर आताच दूर करा : प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

वसई : विरार-पनवेलरेल्वे कॉरिडॉरच्या विरोधात आता नवघर पूर्वेकडील रहिवासी एकवटले असून, चुकीच्या पद्धतीने परियोजनेच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. त्यामुळे सर्व्हे करतांना नागरिकांची बाजू ऐकून घ्या व त्यांचा काही गैरसमज असेल तर आत्ताच दूर करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्वेक्षणाला कोणतीही स्थगिती नसल्याचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी वसईतील सदिच्छा सेवा मंडळ सभागृहात गृहसंकुलाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व स्वतंत्र घरात राहणाºया रहिवाशांची बैठक झाली. याठिकाणी अनेकांनी कर्ज घेऊन सदनिका, गाळे घेतले आहेत. रेल्वेच्या प्रकल्पासाठी ते हटविले जाणार असल्याने रहिवाशांची, कारखानदारांची झोप उडाली आहे. त्याचा मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने नव्या ठिकाणी घर घेणे परवडणार नाही.

गेली अनेक वर्ष नवघर पूर्वेला वस्ती उभी आहे. विरार, नालासोपारा वसई मार्गावरून प्रकल्प जाणार असल्याने रेल्वेने जास्त जागा वसईतून का मागितली आहे. नागरी वस्तीचा विचार करून कॉरिडॉरचा मार्ग मिठागरातून न्यावा अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही तोवर शिवसेना लढा देणार असल्याचे राजाराम बाबर यांनी सांगितले.

नवघर पूर्वेला १२५ गृहसंकुले, बैठी घरे तसेच १०८ इमारतीत औद्योगिक कारखाने व झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना भेटणार असून प्रकल्पाला ठाम विरोध करणार आहोत. जोवर नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही. तोवर गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा. 

विरार - पनवेल कॉरिडॉरसाठी सर्व्हे सुरु झाला आहे. नवघर पासून ज्या ठिकाणाहून रेल्वेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे काम सुरु आहे. या प्रक्रियेला स्थगिती देण्ंंंयात आलेली नाही. काही अडचणी, गैरसमज आहेत का हे तपासले जाणार आहे.- दीपक क्षीरसागर, प्रांताधिकारी, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpanvelपनवेलrailwayरेल्वे