शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गावितांनी आघाडी कायम ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:58 IST

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकी.....

हितेन नाईकपालघर : भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यानी शिवसेनेचे श्रीनिवासन वनगा याचा २९ हजार ५७२ मतानी दणदणीत पराभव केला. ह्या निवडणुकीत सेनेला वनगांच्या मृत्यूच्या सहानुभूतीचा लाटेचा फायदा मिळेल ही अपेक्षा मतदारांनी फोल ठरविली.संपूर्ण देशभर गाजलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, माकप, शिवसेना, बविआ व दोन अपक्ष असे सातजण रिंगणात होते. निवडणूक प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला टाकून सेनेने चितामण वनगाच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याचे व सेनेने भाजपाचा कार्यकर्ता तर भाजपाने काँग्रेसचा कार्यकर्ता पळविल्याचा मुद्दा चर्चेत येत होता.पालघरच्या शासकीय गोदामात गुरु वारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकुण ३३ फेर्या मध्ये मतमोजणी करण्यात येणार असल्याने निकाल एकण्यासाठी जिल्ह्यातील नागरीक उत्सुक होते. मात्र यावेळी सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल ह्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु पहिल्या फेरीतच भाजप ने आघाडी घेतल्याने मतमोजणी ठिकाणा पासून सेना कार्यकर्त्यांनी दूर राहणेच पसंद केले.मतमोजणीच्या पिहल्या फेरीतच भाजपाचे राजेंद्र गावीत यानी बविआचे बळीराम जाधव यांच्यावर १४६ मताची आघाडी घेतली ती सलग पाचव्या फेरी पर्यत वाढत जात १६ हजार ४५० मतांची आघाडी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यावर घेतली. तर सेना ४२ हजार ५७६ मत पडून तिसऱ्या क्र मांकावर राहिली.सहाव्या फेरीत दुसºया क्र मांकावर असलेल्या बवीआच्या उमेदवाराला (४७ हजार ६०६) मागे टाकीत सेनेचे श्रीनिवास (५२ हजार ८९३ मते) हे दुसºया क्र मांकावर पोचले. मात्र तोपर्यत राजेंद्र गावीत यानी एकुण ६७ हजार ९७५ मते मिळवीत सेनेवर 15 हजार ०८२ मताची आघाडी घेण्यात यश मिळविले. गवितांनी पिहल्या फेºया पासून घेतलेली आघाडी शेवटच्या ३३ व्या फेरी पर्यंत वाढवीत नेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढुच दिले नाही.मतमोजणीच्या अंतिम ३३ व्या फेरीत ईवीएम मधील नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १८८ मता पैकी सर्वाधिक ८१ मते घेऊन तेथील सत्ताधारी बविआला जोरदार धक्का दिला असून तेथे काँग्रेसला ३ मते व सेनेला २५ मते आणि बविआला ७९ मते मिळवीत समाधान मानावे लागले.या निवडणुकीत माकप ने आपली पारंपरिक मत राखण्यात यश मिळविले असून ७१ हजार ८८७ मते मिळविण्यात यश मिळविले. काँग्रेसचे ५ वेळा निवडून आलेले माजी खासदार दामु शिगंडा याना पन्नास हजार मताचा आकडाही पार करता आला नसल्याने काँग्रेस पदाधिकाºयांची जिल्ह्यातील आपली ताकद समोर आल्याचे पहावयास मिळाले.