शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

विक्रमगडकरांना थंडीची हुडहुडी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:28 IST

सकाळच्या वेळी गार हवा पडावी, धुके दाटावे आणि अंथरुणातुन उठावेसेच वाटु नये, असे दिवस सध्या येऊ लागले आहेत

विक्रमगड : सकाळच्या वेळी गार हवा पडावी, धुके दाटावे आणि अंथरुणातुन उठावेसेच वाटु नये, असे दिवस सध्या येऊ लागले आहेत. गुलाबी थंडीची चाहुल लागल्याने पहाटे उठाणाºया मंडळींनीही सकाळी-सकाळी पांघरुण ओढुन थंडी अनुभवायला सुरुवात केली आहे, गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच विक्रमगडमध्ये थंडीचे आगमन झाले असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत.तालुक्यात थंडीमुळे हुडहुडी भरत असल्याने बाजारात स्वेटर व ब्लॅकेट्सची मागणी वाढली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. तर अनेकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहेत. सायंकाळनंतर रस्त्यावर स्वेटर परिधान केलेले अनेक जण दिसत असल्याने शहरात हिवाळ्याचा माहोल तयार झाला आहे.दिवसभर देखील हवेत गारवा जाणवतो आहे़ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासुन थ्ांडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ़थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरु होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत़ रात्री आठ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत़ तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी सहा वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत़ बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार