शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

१३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

By admin | Updated: April 15, 2017 03:09 IST

पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित

वसई : पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित पाणीही पुरवले जाते. त्यामुळे ठेकेदारांना काळ््या यादीत टाकून महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. वसई विरार शहराला सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव योजनेतून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून एक एमएलडी पाणी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा वितरण, देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाकरता दरसाल ६ कोटी ७८ लाख ४० हजार ४०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये, जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायने यासाठी १ कोटी २२ लाक ८० हजार ८०० रुपये, क्लोरीन, गॅस टनर आणि अ‍ॅलम पुरवठा कामी ५५ लाख ५९ हजार ६०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर विभागीय पाणी पुरवठा व्यवस्थापनेवरही लाखो रुपये खर्च केले जातात. हा सर्व खर्च दरवर्षी १३ कोटीहून अधिक होतो. असे असतानाही महापालिकेकडून रहिवाशांना एक दिव आड तोही अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असतो. इतकेच नाही तर अनेक भागात दुषित पाणी पुरवठा होतो, असा चेंदवणकर यांनी आरोप केला आहे. याशिवाय दरमहा जलवाह्न्यिा फुटत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. त्यामुळे वर्षाला किमान वीस ते तीस दिवस पाणी पुरवठा खंडीत होत असतो. पण, दुरुस्तीच्या नावाखाली जनतेचे करापोटी जमा झालेले कोट्यवधी रुपये ठेकेदारांना दिले जात आहेत. (प्रतिनिधी)