शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वसई विरारच्या स्वच्छ अभियानाचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:58 IST

वसई विरार महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतल्याचे फलक शहरभर लावले आहेत. मात्र, महापालिका हद्दीत श्री क्षेत्र निर्मळ तलावाशेजारी कचरा

वसई : वसई विरार महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतल्याचे फलक शहरभर लावले आहेत. मात्र, महापालिका हद्दीत श्री क्षेत्र निर्मळ तलावाशेजारी कचरा साठवून पेटवला जात असल्याने प्रदुषणात भर पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतल्याचे लोकांना समजण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्चून शहरभर मोठ मोठे बॅनर लावलेले आहेत. मात्र, निर्मळ तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे. त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो पेटवून प्रदुषणात भर घालण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे जमा असलेल्या कचºयाशेजारीच सफाई ठेकेदाराचे झोपडीवजा कार्यालय आहे. आपल्या कार्यालयाशेजारी कचºयाचा ढिग आणि जळत असलेला कचरा उचलण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.