शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

वसई महापालिकेत वकिलांचे पॅनल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:22 IST

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !

वसई : परिणामी यामुळे शहरातील अनधिकृत बांधकांसंदर्भात महापालिकेचे दोन हजारांहून अधिक दावे आज विविध न्यायालयांत प्रलंबित असून अवघ्या एका वकिलावर त्याची संपूर्ण जबाबदारी आली आहे. समाधानकारक काम न झाल्याने पॅनल बरखास्त !

४ नगरपालिका व ५४ गावे मिळून दि.३ जुलै २००९ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली.तर त्यावेळी वसई, नवघर ,विरार व नालासोपारा अशा 4 नगरपरिषदांचे विविध न्यायालयात दावे चालू होते. त्या अनुषंगाने प्रशासकीय कालावधीमध्ये ठराव करून दि.१२ आॅगस्ट २००९ रोजी महापालिकेने तत्कालीन नगरपरिषदेने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये तसेच औद्योगिक कामगार न्यायालय,उच्च न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी ज्या विकलांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांचीच नियुक्ती पुन्हा महापालिका प्रशासनाने पालिकेचे वाढते कामकाज म्हणून जंबो पॅनलवर केली. मात्र या पॅनल वरील विकलांचे काम समाधानकारक नसल्याने पालिकेने या पॅनलला च बरखास्त केले. आण ित्यातील एकमेव विकलालाच कायम करण्यात आले होते.

केवळ मुलाखतीचे ढोंग ! दोन वर्षे टाईमपासनवीन पॅनलच्या नियुक्तीसाठी महापालिकेने जानेवारी २०१८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली.त्यातच फेब्रुवारी २०१८पर्यंत वकील उमेदवारांचे अर्ज मागवून नवीन पॅनल सुरू करण्यात येणार होते. किंबहूना जून २०१९ मध्ये म्हणजे च झोपून जागे झालेल्या अधिकारी वर्गानी तब्बल सव्वा वर्षानंतर इच्छुक विकलांच्या मुलाखती तर घेतल्या मात्र आजपर्यंत त्याला अंतिम मंजुरी दिलेली नाही.

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !निर्णय क्षमता व अंमलबजावणीचा विसर यामुळे तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ महापालिकेच्या अनिधकृत बांधकामां संदर्भात जवळपास दोन हजारांहून अधिक दावे आजही वसई, किंवा अन्य न्यायालया मध्ये प्रलंबित आहेत. तर शोकांतिका म्हणजे यावर केवळ एकमेव वकील या सर्व दाव्यांवर न्यायालयात युक्तिवाद करतात. त्यामुळे त्या विकलावर नक्कीच ताण पडतो व दावे निकाली निघत नाहीत. व न्याय ही मिळत नाहीमहापालिका प्रशासन ठिम्म ; न्याय मिळवण्यासाठी पालिका कमी पडतेय ?एकंदरीत आज वसईतील काही गंभीर प्रकरणे पाहता पाच वर्षांहून अधिक वेळ होऊन देखीलही आज अनेक दाव्यांमध्ये अनिधकृत बांधकामांवरील न्यायालयीन स्थिगती उठवण्यात महापालिकेला स्पष्टपणे अपयश आले असल्याचे मत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार