शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिकेत वकिलांचे पॅनल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:22 IST

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !

वसई : परिणामी यामुळे शहरातील अनधिकृत बांधकांसंदर्भात महापालिकेचे दोन हजारांहून अधिक दावे आज विविध न्यायालयांत प्रलंबित असून अवघ्या एका वकिलावर त्याची संपूर्ण जबाबदारी आली आहे. समाधानकारक काम न झाल्याने पॅनल बरखास्त !

४ नगरपालिका व ५४ गावे मिळून दि.३ जुलै २००९ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली.तर त्यावेळी वसई, नवघर ,विरार व नालासोपारा अशा 4 नगरपरिषदांचे विविध न्यायालयात दावे चालू होते. त्या अनुषंगाने प्रशासकीय कालावधीमध्ये ठराव करून दि.१२ आॅगस्ट २००९ रोजी महापालिकेने तत्कालीन नगरपरिषदेने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये तसेच औद्योगिक कामगार न्यायालय,उच्च न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी ज्या विकलांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांचीच नियुक्ती पुन्हा महापालिका प्रशासनाने पालिकेचे वाढते कामकाज म्हणून जंबो पॅनलवर केली. मात्र या पॅनल वरील विकलांचे काम समाधानकारक नसल्याने पालिकेने या पॅनलला च बरखास्त केले. आण ित्यातील एकमेव विकलालाच कायम करण्यात आले होते.

केवळ मुलाखतीचे ढोंग ! दोन वर्षे टाईमपासनवीन पॅनलच्या नियुक्तीसाठी महापालिकेने जानेवारी २०१८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली.त्यातच फेब्रुवारी २०१८पर्यंत वकील उमेदवारांचे अर्ज मागवून नवीन पॅनल सुरू करण्यात येणार होते. किंबहूना जून २०१९ मध्ये म्हणजे च झोपून जागे झालेल्या अधिकारी वर्गानी तब्बल सव्वा वर्षानंतर इच्छुक विकलांच्या मुलाखती तर घेतल्या मात्र आजपर्यंत त्याला अंतिम मंजुरी दिलेली नाही.

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !निर्णय क्षमता व अंमलबजावणीचा विसर यामुळे तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ महापालिकेच्या अनिधकृत बांधकामां संदर्भात जवळपास दोन हजारांहून अधिक दावे आजही वसई, किंवा अन्य न्यायालया मध्ये प्रलंबित आहेत. तर शोकांतिका म्हणजे यावर केवळ एकमेव वकील या सर्व दाव्यांवर न्यायालयात युक्तिवाद करतात. त्यामुळे त्या विकलावर नक्कीच ताण पडतो व दावे निकाली निघत नाहीत. व न्याय ही मिळत नाहीमहापालिका प्रशासन ठिम्म ; न्याय मिळवण्यासाठी पालिका कमी पडतेय ?एकंदरीत आज वसईतील काही गंभीर प्रकरणे पाहता पाच वर्षांहून अधिक वेळ होऊन देखीलही आज अनेक दाव्यांमध्ये अनिधकृत बांधकामांवरील न्यायालयीन स्थिगती उठवण्यात महापालिकेला स्पष्टपणे अपयश आले असल्याचे मत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार