शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन तास ‘चक्का जाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 07:48 IST

विविध संघटनांचा रास्ता रोको : सात-आठ किमीपर्यंत लागल्या गाड्यांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/मनोर : सरकारने आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार यांना आपल्या जागा, जमिनी, व्यवसाय यापासून बेदखल करण्याचे धोरण आखले आहे.  हुकूमशाहीच्या दिशेने देश नेला जात असल्याने आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी एकता परिषद, भूमिसेना आणि मच्छीमार संघटनांनी मुंबई-अहमदाबाद मार्ग दोन तासांसाठी रोखून धरला. यावेळी सात-आठ  किमीपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. 

 आपल्या जमिनी विकण्यास भाग पाडले जात आहे. धनगर आरक्षण देताना आमच्यातील देऊ नका, असे काळूराम दोधडे यांनी सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार रमेश शेंडगे यांनी स्वीकारले. खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील व शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

काय आहेत मागण्या? धनगर समाजाला आदिवासी समाजाचे अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबर २०२३चा कंत्राटी तत्त्वावर नोकर भरतीसंदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा, महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांचे होणारे खासगीकरण बंद करावे, ६ जुलै २०१७च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सन्मान राखून अंमलबजावणी त्वरित करावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

धनदांडग्यांच्या हितासाठी कायदे लोकांविरोधात कायदे करण्याचा भडीमार सुरू असून, जो कायदा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असावा, तो मूठभर धनदांडग्या लोकांच्या हितासाठी केला जात आहे, असा आरोप करण्यात आला.