शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रिलायन्स गॅस चेंबरला ठोकले टाळे, संतप्त शेतकऱ्यांचा कुलूप काढण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:06 IST

या भागातून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात असून यासाठी रिलायन्सने आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित केली आहे परंतु तिचा योग्य मोबदला रिलायन्स देत नसल्याने येथील पीडित आदिवासी शेतकरी आंदोलने करीत आहे

तलासरी : या भागातून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात असून यासाठी रिलायन्सने आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित केली आहे परंतु तिचा योग्य मोबदला रिलायन्स देत नसल्याने येथील पीडित आदिवासी शेतकरी आंदोलने करीत आहे, एवढेच काय शासनाचा निर्धारित असलेला ५९८०० रु पयांचा एकरी दरही देण्यास रिलायन्सने असमर्थता दाखविली. आपल्याला रिलायन्स योग्य दर देत नसल्याने बुधवारी सकाळी आदिवासी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तालुक्यातील उपलाट येथे असलेल्या गॅस लाइनच्या चेंबरला पिडित शेतकºयांनी टाळे ठोकलेया वेळी तलासरी पोलसानी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना बाजूला केले. रिलायन्स गॅस लाइन पिडित आदिवासी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुकर काकरा, तलासरीचे गोविंद हरपले यांच्या नेतृत्वाखाली येथील आदिवासी शेतकºयांनी हे आंदोलन केले. योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यंत गॅस चेंबरचे टाळे काढणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.सायंकाळी पाच वाजेपर्यंत रिलायन्सचा कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. नुकतेच महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील तलासरी येथे महामार्ग अडवून रिलायन्स च्या विरोधात आंदोलन केले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार