शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वृक्षसंवर्धन हरित चित्ररथ वसई भेटीला

By admin | Updated: February 13, 2017 04:45 IST

पालघर, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतील पालघर, डहाणू, जव्हार, शहापूर, ठाणे, अलिबाग, रोहा अश्या सहा डिव्हजन मधून वृक्ष

पारोळ : पालघर, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतील पालघर, डहाणू, जव्हार, शहापूर, ठाणे, अलिबाग, रोहा अश्या सहा डिव्हजन मधून वृक्ष संवर्धन व वन्यजीव जनजागृती साठी फिरवण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन हरित चित्ररथाचे आगमन वसई पूर्व भागात झाले असून येथील शाळांतून व गावागावांतून हा रथ फिरवण्यात येत आहे. २६ जानेवारीपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.या रथामार्फत पर्यावरण विषयक उद्बोधक जनजागृती करण्यात येत आहे. येत्या तीन वर्षांच्या चार टप्प्यातील (पहिला टप्पा दोन कोटी, दुसरा तीन कोटी, तिसरा दहा कोटी व चौथा ३५ कोटी ) ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट भाताणे वनपरिक्षेत्र कर्मचारी सांगत आहेत. तसेच वृक्ष संवर्धन व लागवड यातून समस्त प्राणीमात्राला आवश्यक असणारे घटक मिळत असून पर्यावरणाचे संतुलनही राखले जाते. त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असा प्रचार करण्यात येत आहे. (वार्ताहर)