शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

वरले बसथांबा कधीही कोसळण्याच्या स्थितीत

By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST

वाडा-मनोर मार्गावरील वरले गावा जवळील बस थांबा कधी ही पडे अशा अवस्थेत असून काही दिवसांवर आलेला पावसाळा पहाता त्याची

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : वाडा-मनोर मार्गावरील वरले गावा जवळील बस थांबा कधी ही पडे अशा अवस्थेत असून काही दिवसांवर आलेला पावसाळा पहाता त्याची तातडीने पुर्नबांधणी होणे आवश्यक आहे. तुटलेले पत्रे, तडे पडलेल्या भींती तसेच भटक्या जनावरांचा वावर यामुळे प्रवाशांसाठी तो धोक्याचा ठरत आहे. एस.टी. प्रशासनाकडे या बाबत तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही.भिवंडी - वाडा - मनोर या महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक गावचे बसथांबे तोडण्यात आले आहेत. मात्र, तोडलेले बस थांबे बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पावसाळा व उन्हाळ्यात ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही गावचे बस थांबे आहेत ते अतिशय जीर्ण झाले असून मोडकळीस आले आहेत. अनेक वेळा एसटी प्रशासनाकडे तक्र ार करूनही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नसून प्रशासन एखादा जीव घेण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांनी विचारला आहे. यासंदर्भात साबाचे उपअभियंता अरविंद कापडणीस यांनी वरले बसथांब्याच्या दुरूस्तीचे पत्र संबंधिताना तत्काळ देऊन दुरूस्ती करून घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.