शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

वाडा तालुक्यातील ठाकरे कुटुंबामधील तिघांचा २० दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:55 IST

आई-वडील, तरुण मुलाच्या निधनाने ऐनशेत गावावर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढती आहे. अगदी चालती-बोलती आणि तरुण माणसेही या महामारीची 

बळी ठरत आहेत. अनेक कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. अशीच घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा २० दिवसांत मृत्यू झाल्याने तालुक्यातील ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे. ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबातील आई, वडील, मुलगा, सून व लहान मुले असे संपूर्ण कुटुंबच कोरोनाने बाधित झाल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी सविता सदानंद ठाकरे यांचे कोरोनाने निधन झाले. याच वेळी त्यांचे पती व मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असतानाच सविता यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी २२ एप्रिल रोजी त्यांच्या ३४ वर्षीय मुलाचा सागर सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी दि. १ मे रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेले सागरचे वडील सदानंद भास्कर ठाकरे यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने ठाकरे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबावर व ऐनशेत गावात हळहळ व्यक्त होत असून गावावरच शोककळा पसरली आहे.

कोरोना महामारीने सुखी कुटुंबावर घालासदानंद ठाकरे हे कृषी खात्यातून तीन वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते तर सागर हा बी.एस्सी. ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन कृषी खात्यातच कंत्राटी पद्धतीने सेवेत होता व स्वत:चा नर्सरीचा व्यवसायही करत होता. परंतु कोरोना महामारीने या सुखी कुटुंबावर घाला घालून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या