शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

डहाणू बंदरातील तीन बोटी परतल्या, वादळामुळे मासेमारीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:34 IST

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे.

अनिरूद्ध पाटील ओक्खी वादळामुळे डहाणू समुद्रात खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नांबेरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीला न जाण्याचे निर्देश झुगारून मातोश्रीप्रसादसह भाग्यसाई नावाच्या दोन बोटी समुद्रात गेल्या. दरम्यान संपर्क साधुन विषयाचे गांभिर्य सांगितल्या नंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान तिन्ही बोटी सुखरूप बंदरात दाखल झाल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयाचे परवाना अधिकारी अनिल बावीस्कर यांचे म्हणणे आहे.डहाणू किनाºयावर रविवारच्या रात्री उच्चतम भरती रेषेपर्यंतची पातळी लाटांनी गाठल्याने खाजण क्षेत्रात भरतीच्या पाण्याने शिरकाव केला. कालपर्यंत दोन नंबरचा बावटा होता. ओक्खी वादळाची तीव्रता वाढत असून ढगाळ वातावरणासह वादळ सदृश्यिस्थती कायम असून डहाणूच्या समुद्राला खराब हवामानाचा ईशारा देणारा तीन नंबरचा बावटा मेरीटाईम विभागाने लावला आहे. मच्छमारांनी खोल समुद्रात न जाता बंदरात होड्या नांगरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या डहाणू कार्यालयातर्फे वार्डन जातीने लक्ष देऊन मार्गदर्शन करीत आहेत. मात्र डहाणू बंदरातील भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-३५७२), मातोश्रीप्रसाद (आयएनडी-एमएच-२-एमएम-२६९०) आणि भाग्यसाई (आयएनडी-एमएच-२-एमएम-२८४१) या तीन मासेमारी बोटी सूचनांचे पालन न करता समुद्रात गेल्या असून त्यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क झाल्याचे अधिकारी म्हणाले.तालुक्यात डहाणू आणि धाकटी डहाणू ही दोन मोठी बंदरे असून अनुक्र मे ११५ व १५४ मासेमारी नौका आहेत. तर वरोर २९, आगर-नरपड १७, चिंचणी ६, चिखले ४, घोलवड आणि बोर्डी प्रत्येकी एक बोटी आहेत. शिवाय तर तलासरी तालुक्यातील झाई बंदरात १८० नौका आहेत. सर्व जहाजे सुखरूप असून किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. ओखी वादळामुळे ऐन मासेमारी हंगामात दोन दिवस मासेमारी बंद असून त्याचा फटका मकच्छीमारांना बसतो आहे.