शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:07 IST

पाच वर्षे केली लुटालूट : विरार ते वैतरणा दरम्यानच्या प्रवासात करायचे चोऱ्यामाºया

नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षात ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. विरार ते वैतरणा या दोन स्थानकादरम्यान गेल्या पाच वर्षात महिलांच्या रेल्वे डब्यात चेन, मंगळसूत्र,पर्स व मोबाईल चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत.त्यात ३९ लाख ३६ हजार ८२ रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. या दोन स्टेशनादरम्यान एवढ्या मोठ्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पालघर, डहाणू विभागातील महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे मिरा रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान आहे. सन २०१३ या वर्षात चोरीच्या १२ घटना घडल्या असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात ४३९९०० रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी २९६९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१४ या वर्षात चोरीच्या २० घटना घडल्या असून त्यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात १०६५५१० रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता .त्यापैकी १९११०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१५ या वर्षात चोरीच्या ७ घटना घडल्या असून त्यापैकी ३ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 386429 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 124670 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2016 या वर्षात 5 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 170424 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता . त्यापैकी 53750 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2017 या वर्षात 30 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ? गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 681747 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी 36699 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2018 या वर्षात 38 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 1192072 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 20500 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे.सुरक्षा धोक्यात, तपासात येतात अडचणीच् वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती मिळवली असता फक्त एका स्थानकादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या डब्यात चो-या होऊ लागल्याच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.चोºया भुरट्या स्वरुपाच्या असल्याने व गुजरातची सीमा अगदी जवळ असल्याने गुन्हेगार हिस्ट्रीशिटर नसतात. त्यांची कोणतीही कुंडली पोलिसांकडे नसते. गुन्हा केला की ते परराज्यात पळून जातात. यामुळे तपासात अडचणी निर्माण होतात

टॅग्स :localलोकलCrimeगुन्हाVasai Virarवसई विरार