शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कुंभीपाड्यात तीन वर्षे रोहयोचे कामच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:45 AM

मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कितीही गवगवा होत असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बासनात गुंडाल्याचा प्रत्यय आदिवासीना येत आहे.

रविंद्र साळवेमोखाडा : मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कितीही गवगवा होत असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बासनात गुंडाल्याचा प्रत्यय आदिवासीना येत आहे.आसे ग्रामपंचायतीतील २१ गावपाड्यांपैकी एक असलेल्या कुंभी पाडा येथील आदिवासीना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमीचे कामच मिळालेले नाही. मोखाड्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावाला लोकमतने भेट दिली असता येथील आदिवासीनी आपल्या व्यथा मांडल्या.या आदिवासी पाडयात कामच मिळाले नसल्याने येथील आदिवासी रोजगारा अभावी मुलाबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत. येथील काही मजूरांनी महीन्याभरापूर्वी रसत्याचे काम केले आहे परंतु त्यांना त्याची मजूरी अद्यपही मिळालेली नाही गेल्या तीन वर्षात पुरेसे काम मिळाले नाही जवळपास जे मिळाले त्याचीही मजुरी मिळाली नसल्याने स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीचे काम मिळालेले नाही यामुळे आमचे सर्व आदिवासी बांधव मूलबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत ज्यांना आम्ही मतदान केले आहे त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे.- चंदर सखाराम राऊत, कुंभी पाडा, ग्रामस्थआम्ही या आदिवासी पाड्याला भेट दिली यावेळी येथील आदिवासी बांधवांनी येथील समस्या व रोजगाराचा प्रश्न मांडला. त्यांना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार मिळालेला नाही. यामुळे तो तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या मागणीसाठी आम्हाला उग्र आंदोलन उभारावे लागेल.- राजू गोविंद साळवे,कार्याध्यक्ष, आरपीआय, मोखाडा