शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा धड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:48 IST

व्हॉल्व्हमन करतात मनमानी; त्रास जनतेला

नालासोपारा : शहरात मागील ३ ते ४ दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यामुळे हाल हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी साठा वसई विरार शहरात कमी दाबाने आणि थोड्या प्रमाणात पुरवला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला पाणी पुरत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही ठिकाणी अवाच्यांसव्वा पैसे देवून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात घरपट १२० रु पये महिन्याला बिल दिले जाते. पाणी मिळो की न मिळो हे बिल महानगरपालिकेला भरावे लागते. हे बिल भरूनसुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. जेवढे दिवस पाणी मनपा देते तेवढेच बिल आकारावे, अशी लोकांत चर्चा आता जोर धरु लागली आहे.वसई तालुक्यात वाढती लोखसंख्या लक्षात घेता मनपाने सर्वच ठिकाणी सर्वे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईप लाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत अन्यथा उद्या पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.मनपा कमी पाणीपुरवठा करून या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष देत नसून त्यामुळे बाटलीतील पाणी आणून ते प्यावे लागते आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.व्हॉल्व्हमन पैसे कमावतातप्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाने व्हॉल्व्हमन ठेवले आहे. काही व्हॉल्व्हमन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही त्यांना कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर व्हॉल्व्हमन हे व्हॉल्व्हचे कमी आटे खोलत असल्यामुळे काही प्रभागात पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत असल्याच्या अनेक तक्र ारी नगरसेवकांकडे रोज केल्या जात आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई